निबंध, काव्य ,हस्ताक्षर, काव्य-वाचन,स्वरचित-काव्य, चारोळी इ. स्पर्धांचे नियमित आयोजन केले जाते.
विद्यार्थ्यांवर लेखनरुपी संस्कार करण्यासाठी मान्यवर साहित्यिकांना आमंत्रित केले जाते.